Saturday, 15 August 2015

Namaskar Live 15-08-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १५-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- नवी मुंबईत स्वातंत्र्यदिनाचे आगळेवेगळे सेलीब्रेशन, पाम बीच रोडवर मानवी साखळी तयार करून साडे पाच हजार मीटर लांबीचा तिरंगा फडकाविला

२- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे

३- बिलोली तहसीलवर स्वातंत्र्यदिनी धडकला आदर्श परिषद व शेतकरी संघटनेचा लक्षवेधी मोर्चा

४- नांदेडची वैशिष्टयपूर्ण ओळख, जिल्ह्याला एक विशिष्ट संस्कृती - जिल्हाधिकारी काकाणी

५- किनवट तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा बोजवारा

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-कोल्हापुरात ध्वजारोहणानंतर राडा, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा जाळून घेण्याचा प्रयत्न

2- सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटनच्या फायनलमध्ये धडक, इंडोनिशायाच्या फानेत्रीवर 21-17, 21-17 अशी मात

3-दहिहंडीबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेतय - जितेंद्र आव्हाड

4-तीन लाखाच्या वरच्या सर्व वस्तू ई-टेडरिंगच्या माध्यमातून खरेदी करणार, सरकारी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणार - मुख्यमंत्री

5-पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार ५० हजार कोटींचा निधी खर्च करणार - पंतप्रधान मोदी



~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२८ºC / २९ºC आहे

ढगाळ वातावरण आहे

उद्या दि. १६ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

ढगाळ वातावरण राहील

~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे

( तेजश्री डाफने , नमस्कार लाईव्ह वाचक )


No comments: