नमस्कार लाईव्ह दि.२०/०८/२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- महाराष्ट्र भूषणचा वाद पेटला, पुरस्कार रद्द करण्याच्या मागणीसाठी देगलूर कडकडीत बंद
२- नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढला मोर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे
(तिरुपती जाधव - नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment