नमस्कार लाईव्ह ३०-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- मोदींनी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरली - सोनिया गांधी
२- नकारात्मक बातम्यांमुळे निर्माण झालेल्या चर्चेचा रोख पालटण्यासाठी केंद्र सरकार स्थापन करणार विशेष पथक
३- तेलातील घसरण सामाजिक सुरक्षा योजनांसाठी फलदायी - अर्थमंत्री अरुण जेटली
४- अक्षरोदय साहित्य मंडळाच्या वतीने कविता पावसाच्या या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे ६ सप्टेंबर रोजी आयोजन
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-आधीचे पंतप्रधान बोलत नव्हते, आताचे ऐकत नाही: नितीशकुमार
2-देशात महागाई वाढत चालली आहे, रुपयाची किंमत घसरत आहे: सोनिया गांधी
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'रामचरितमानस'चे डिजिटल व्हर्जन सोमवारी लाँच होणार
4-पटेल आरक्षण: हार्दिक पटेलने दिल्लीत घेतली पत्रकार परिषद, जंतरमंतर आणि लखनऊमध्ये देखील आंदोलन करण्याचा निर्धार
5-डॉ. आंबडेकरांचे लंडन येथील घर महाराष्ट्र सरकारने खरेदी केल्याबद्दल अभिनंदन, लंडनमध्ये गेल्यानंतर भारतीयांना बाबासाहेबांचे हे घर पाहून प्रेरणा मिळेल: मोदी
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही
(परमेश्वर देशमुख , नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. ३१ ऑगस्ट २०१५चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
No comments:
Post a Comment