नमस्कार लाईव्ह २०-०८-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सध्याचं वातावरण अनिबानिपेक्षाही भयंकर - शरद पवार
२- मुंबईवर पुन्हा स्वाईन फ्लूचे संकट
३- बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश लखमवार या प्रयत्नामुळे बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयाला आले चांगले दिवस
४- जरीकोट येथे सर्पदंश जनजागृती पथनाट्य संपन्न
५- धर्माबाद येथे बंद मीटर काढण्यास लागले आठवर्ष, नवीन बसविण्यास सहा महिन्यापासून टाळाटाळ, महावितरण विभागाचा अजब कारभार
६- महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरेना मिळाल्याबद्दल किनवटमध्ये आनंदोत्सव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-सरहद संस्थेचा २०१५ चा भूपेन हजारिका पुरस्कार वरिष्ठ पत्रकार समुद्र गुप्त कश्यप यांना जाहीर, २२ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करणार
2-वाराणसी: गंगा नदीला पूर येण्याची शक्यता, नदी किना-यावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश
3-पंतप्रधान मोदींनी बिहारला पॅकेज जाहीर केल्यानंतर लालू यादव यांना धक्का बसला आहे - राजीव प्रताप रुडी, भाजप
4-जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रद्द
5-सध्याचे राज्य सरकार जातीयवादी पक्षाचे - नारायण राणे
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
गोड आवाजात किमया असते, ज्याच्या आवाजात गोडवा, त्याला समस्या सोडविण्याचा त्रासाच नाही
( संतोष जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / २८ºC आहे
उद्या दि. २१ ऑगस्ट २०१५ चे हवामान अंदाज
२६ºC / ३०ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
No comments:
Post a Comment