Friday, 29 May 2015

Namaskar Live 29 05 2015 Evenning Audio News



नमस्कार लाईव्ह २९-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 





१- 'उपाशी' देशाच्या यादीत भारत पहिला

२- राज्यातील धरणांमध्ये अवघे २१ % पाणी शिल्लक

३- किनवट येथे स्व.रा.ती.म. विद्यापीठ उपकेंद्र व आदिवासी संशोधन केंद्र त्वरित सुरु करावे, नागरिकांची राज्यापालाकडे मागणी

४- मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींचा बिलोली येथे पत्रकार संघांकडून सत्कार

५- देगलूर ते मुक्रमाबाद रस्त्याची दुरवस्था



*****संक्षिप्त*****

१- देशात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची संख्या १ हजार ८२६ वर

२- दिल्ली विमानतळावर किरणोत्सारी पदार्थांच्या गळतीमुळे नागरिकात घबराट

३- एसीबी कार्यकक्षेच्या वादात केजारीवालांना झटका, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

४- पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भूमरेंना दोन महिन्याचा तुरुंगवास

५- देगलूर शिवाजी उद्यान ते उदगीर रस्ता रेतिमय, अपघाताच्या प्रमाणात वाढ



***सुविचार***

मंजिले उनको मिलती है, जिनकी सापनोंमे जान होती है

युही पंख होनेसे कुछ भी नही होता, होसलों से उडान होती है

{नंदिनी देशपांडे, नमस्कार लाईव्ह वाचक}

No comments: