नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सत्येसाठी आम्ही भिकारी नाही - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
२- सर्वसामान्यांची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि शासन गतिमान करण्यासाठी राज्यात सेवा हमी कायदा लागू , विलंबित केल्यास अधिकाऱ्याला ५ हजारापर्यंतचा दंड
३- महात्मा गांधींचे विचार आचरणात आणावे - जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले
४- चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या किनवट येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू
५- बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे वीज पडून दोन शेतकरी ठार, दोन गंभीर जखमी
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-श्याम मानव व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी, आठवलेंच्या इर्षेपोटी ते आरोप करत आहेत - अभय वर्तक
2-बिहारमधून वेगळं झालेलं झारखंड बिहारच्या पुढे गेलं कारण तिथलं सरकार बदललं: मोदी
3-महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड
4-नवी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या, मृतदेह रेल्वे ट्रॅकवर
5-नरेंद्र मोदी ‘साबरमती के संत’, भाजप खासदाराची फलकबाजी, गांधीजींशीही तुलना
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २९ºC आहे
उद्या दि. ०३ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही पण तुम्ही काहीच केले नाही तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही
(महात्मा गांधी)
No comments:
Post a Comment