Sunday, 20 September 2015

नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २०-०९-२०१५ बातमीपत्र
www.http://namaskarlivenanded.blogspot.in/

१- लोकशाहीत जनतेची ताकद महत्त्वाची, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी
२- कालचे चहाविक्रेते आज लाखांच्या सुटाबुटात - राहुल गांधींची बोचरी टीका
३- गुजरात समोर, महाराष्ट्र मागे,  हेच का ते अच्छे दिन - खा. अशोकराव चव्हाण
४- ठानसिंघ बुंगाई यांची नांदेड गुुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या प्रभारी अधीक्षकपदी नियुक्ती
५- नेत्रदानाबरोबरच अंध व्यक्तींचे प्रमाण कमी होणे आवश्यक – जिल्हाधिकारी काकाणी
६- यात्री निवास पोलिस चौकी येथील पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास दोन हजार दंड
७- गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर गगनाला
८- विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे आज पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा
९- माहूर येथे माजी जि.प. सदस्य प्रफुल्ल राठोड व यांच्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या विरोधात विनयभंग व अट्रॅसिटीचा गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- लग्नानंतरही नारायण साईचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध, आसारामच्या सुनेचीच तक्रार
२- अवैध वाळू तस्करीविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई, 8 जेसीबी, 70 ट्रक सोलापूरमध्ये जप्त
३- मुंबईत आज सकाळपासून पासून जोरदार पाऊस
४- कश्मीर पाकिस्तानचे कदापीही होऊ शकत नाही - मी केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला
५- जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्यास नाशिकमध्ये आडकाठी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
दयाल गिरी, वैभव डांगे, महेश कंधारे, विश्वनाथ चिकारे, समर्थ बिलावाडीकर, उमेश देशमुख, आशिष गोदनगावकर, गणेश गटलावार, सचिन लांगासे, किरण कसराळीकर,
अमित काकड, परेश लोणी, सागर आव्हाड, राम अंकाम, प्रल्हाद देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
समाज, देश व जगातील सर्वात जटील समस्यांचे एकमात्र निरसन म्हणजे चारित्र्य.
(सविता मोहिते, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: