नमस्कार लाईव्ह १३-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसार्वा शरद पवार यांनीच महाराष्ट्रातील काँग्रेस संपवली - माजी केंरीय मंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील
२- गोदावरी नदीतील पाणी वैज्ञानिकदृष्ट्या पवित्र
३- बिहार विधानसभेची निवडणूक आणखीनच रंगतदार होण्याची शक्यता, शिवसेनेने निवडणुकीत उतरण्याचा घेतला निर्णय
४- विभागीय हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी नरहरी जोशी यांची निवड
५- देगलूर येथील देशपांडे गल्लीत चोरांचा हौदोस
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः आठवडाभरात चांगला पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
2-मुंबईः अनंत चतुर्थी दिवशी यूपीएससीची परीक्षा असल्याने विद्यार्थी नाराज, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी.
3-रत्नीगिरीः समुद्रात पोहायला गेलेले ३ पर्यटक बुडाले. दोघांचा मृत्यू तर एकाला वाचविण्यात यश
4-दिल्लीः २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'मन की बात'.
5-पर्युषण काळात दरवर्षी २ दिवस मांसविक्री बंद असताना यावर्षी हा वाद का उफाळून आलाः उद्धव ठाकरे.
~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC आहे
उद्या दि. १४ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३३ºC राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे, हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते
(महेश ढानकी, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment