Friday, 4 September 2015

Namaskar Live 04-09-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी जबाबदार - राज ठाकरे

२- भारत जोडो युवा अकादमी किनवटच्या वतीने गॅस्ट्रोस्कोपी तपासणी शिबीर संपन्न

३- अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परिवर्तन कृती समितीकडून उपोषणाचा इशारा

४- धर्माबाद्चे अॅड. सुभाष जोशी यांची विशेष सहकारी वकील म्हणून नियुक्ती

५- किनवट येथील मुख्य रस्त्याची दैनीय अवस्था, तयारीत दुरुस्त करावे, मराठवाडा जनता विकास परिषद शाखा किनवटच्या वतीने नगराध्यक्षांना निवेदन

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-अहमदनगर - जनावरांना चारा कमी पडल्यास शेजारच्या राज्यांतून आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेडमधील शेतकऱ्यांना ग्वाही

2-ज्येष्ठ विचारवंत एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ लेखक उदय प्रकाश यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केला परत

3-आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १९६५च्या युद्धातील शहिदांच्या कुटुंबीयांचा ७ सप्टेंबर रोजी सत्कार, प्रहार संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन

4-जसं शिक्षकाने विद्यार्थ्यांप्रती निष्ठा राखावी , तसं विद्यार्थ्यांनीही शिक्षकांचा आदर,सन्मान ठेवावा - मोदी

5-हार्दीक पटेल आणि समर्थकांविरोधात तक्रार दाखल

~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC आहे

उद्या दि. ५ सप्टेंबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३२ºC राहील

पावसाची शक्यता मध्यम

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी

(गजानन चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)


No comments: